अण्णा ला माघील २० वर्षापासून ओळखतो , परंतु टीम अण्णा मधील काही लोक वगळता , आत्ता -आत्ता ओळखतो , जात ,धर्म पक्ष सर्वाना अण्णा ओळखतात .किरण बेदी यांनी अन्नाची मुली प्रमाणे सेवा केली धन्यवाद .केजरीवाल यांना मेगासीस पुरस्कार २००६ मध्ये (
Arvind Kejriwal received the Magsaysay award in the Emergent leadership category in २००६)मिळाला होता हे आता समजले .त्या मुले भीती हि वाटते अन्नाला पुढे करून स्वामी अग्निवेश सारखी माणसे सरकारची कृपा , स्वामी रम्देओ सारखी पाठीम्भा देणारी माणसाच्या मागे सरकारच्या माध्यमातून हात धुवून लागलेली आहेत. स्वतंत्र मिळाल्यानंतर पहिल्या वेळेस तरुण जागा जाहला आहे त्याचा उपयोग योग्य प्रकारे होवो ,नाही तर आम्हाला असे सांगावे लागेल स्वातंत्र्याची दुसरी लढाई नंतर हि भ्रष्टाचार कायम आहे तो ह्या तरुण पिढीच्या पुढच्या पिढीनी बापू ,अण्णा, नंतर नाना ला तिसरा गांधी म्हनुणून लढवि लागेल